GOI / POLITICS/ CURRENT AFFAIRS/ BREAKING NEWS





लॉकडाउन च्या काळात पोस्टाचे कर्मवीर

मुंबई, २५ एप्रिल, २०२०:  टपाल विभागाने लॉकडाऊन सुरु झाल्यापासून २३ मार्च ते २३ एप्रिल या महिन्याच्या कालावधीत नागरिकांसाठी अत्यावश्यक सेवा सुरु ठेवल्या आहेत.  नवी मुंबई रिजनच्या विभागाअंतर्गत, रायगड, पालघर, ठाणे, नवी मुंबई, नाशिक आणि मालेगाव…